tag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.comments2022-11-17T16:52:17.816+05:30शाणपट्टीआळश्यांचा राजाhttp://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comBlogger158125tag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-32768320730673439002015-08-10T23:31:02.230+05:302015-08-10T23:31:02.230+05:30ते पंडे लोक देवाला शिव्या का देतात ते जाणून घेण्या...ते पंडे लोक देवाला शिव्या का देतात ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे . माहिती मिळाली तर बरं होईल(जर सांगण्यासारखी असेल तरच) .. 😊sunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-5347011311459216402015-08-10T23:06:00.800+05:302015-08-10T23:06:00.800+05:30एवढ्यात तुम्ही काही लिहिलेच नाहीत, मला तुमचे लिखाण...एवढ्यात तुम्ही काही लिहिलेच नाहीत, मला तुमचे लिखाण, विचार, कथा, अनुभव त्याला काहीही म्हणा किंवा सर्वच म्हणा ... ते मांडण्याची पद्धत खुप आवडते. तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व, लिखाणातील ओघवतपणा, वाचकाला गुंतवून ठेवण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मी कुणी साहित्यिक वा समीक्षक नाही पण एक सामान्य वाचक म्हणून वाटलं ते तुम्हाला कळवतेय एवढंच... म्हणून विनंती आहे कृपया लिहिते रहा म्हणजे आमच्यासारख्या कित्येकांना चांगले काही तरी वाचावयास मिळेल हीच आशा... sunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-62655681995395752902015-08-10T22:44:32.649+05:302015-08-10T22:44:32.649+05:30पुढे काय झाले ते सांगा न् साहेब... कृपया विनंतीचा ...पुढे काय झाले ते सांगा न् साहेब... कृपया विनंतीचा विचार व्हावा ही विनंती 😉 आणि plz sir काहीही करा पण लिहायचे थांबू नका plz plz plz 🙏 .... <br />sunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-59767143561043200702015-03-31T00:45:13.678+05:302015-03-31T00:45:13.678+05:30Akira Kurosawa cha rashomon pahilat sir .. Tyachya...Akira Kurosawa cha rashomon pahilat sir .. Tyachyavar ek expert opinion havay tumchyakadun ..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-12768273495360405612015-01-25T21:30:43.540+05:302015-01-25T21:30:43.540+05:30मन्या सुर्वे ला काहीही बोलण्या आधी एक
गोष्ट विसरू ...मन्या सुर्वे ला काहीही बोलण्या आधी एक<br />गोष्ट विसरू नका<br />मन्या सुर्वे ने त्याने दिलेल्या धमकी नुसार<br />दाउदच्या भावाला मारले नसते तर<br />दाउदला आज पाकिस्तानात लपून<br />राहायची गरजच लागली नसती .<br />आज तुमच्या मुंबई पुण्यावर त्या दोन<br />भावांची दहशद असती<br />दाउदचा भाऊ मेल्याने मुंबई मधील अर्धे<br />अधिक अंडरवर्ल्ड संपले . आणि ते मनोहर<br />सुर्वे मुळे शक्य झाले .<br />तो गुंड जरी असला तरी तो गुंड का होता,<br />कोणामुळे होता आणि त्याचे लक्ष काय<br />होते ? हे माहित नसलेल्यांनी मन्या सुर्वे<br />बद्धल कमीच बोलावे .<br />मन्या आमचा आदर्श नाही किंवा तो मुंबई<br />चा बाप पण नाही .<br />त्याला मर्डर केस मध्ये मुद्दाम खेचून<br />घेण्यात आले होते आणि भर कोलेज मध्ये<br />इज्जत काढली होती . ( उगाच ) त्याचे<br />परिणाम नंतर ज्याला त्याला भोगावे<br />लागले . तुमचा आयुष ची अशी कोणी वाट<br />लावून तुमचा इच्छांना पायदळी चुरडून<br />टाकून कोणी तुम्हाला आयुष्यभर<br />साठी उगाच जेलमध्ये टाकले तर तुम्ही पण<br />असेच कराल . आणि मन्या ने पण तेच केले<br />उगाच कहाणी न जाणता,<br />खऱ्या गोष्टीचा आढावा न घेता, मनोहर<br />सुर्वे ला वाईट बोलायचे काम नाही !!!Ameyhttps://www.blogger.com/profile/14588276768148141660noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-38960304065588797222014-10-07T13:35:28.100+05:302014-10-07T13:35:28.100+05:30पुजारी सरांच्या विचारांशी मी पूर्णतः सहमत आहे , अग...पुजारी सरांच्या विचारांशी मी पूर्णतः सहमत आहे , अगदी रोजचा लोकांशी सरळ संर्पक असुन पण असे , कर्मचारी (तृतीय व चतुर्थ श्रेणी ) पण अगदी म्हणजे अगदीच अभावाने दिसतात आणि ह्या संथाळाप्रमाणे विधायक वळणाची प्रतिक्रिया देणारे नागरिक देखील तितकेच अभावाने दिसतात. (म्हणजे दोन्ही परिस्थिती मध्ये सन्माननीय अपवाद मात्र आहेत हे ही खरच .)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-3328901810364900612014-06-18T14:47:00.748+05:302014-06-18T14:47:00.748+05:30प्रशासनात गेलेली माणसं (आपल्यासारखे सन्माननीय अपवा...प्रशासनात गेलेली माणसं (आपल्यासारखे सन्माननीय अपवाद वगळता) बऱ्याचदा स्वर्गात पोचल्यासारखी का वागत असतात कुणास ठावूक. भारतीय प्रशासन लोकाभिमुख, तत्पर आणि पारदर्शक होण्यासाठी अजून किती लोकांची (पिढ्यांची) आवश्यकता आहे देव जाणे. आपण ज्या लोकांच्या कामासाठी अधिकार आणि राज दंड धारण करतो त्यांच्याच कष्टाचा/ त्रासाचा विसर पडल्यासारखेच शासनकर्ते/ अधिकारी लोक वागत असतात. ह्या तहसीलदार साहेबांनी निदान त्याच्याशी बोलायचं सौजन्य तरी दाखवलं, नाहीतर फक्त 'फायील' आणि 'नोट शीट' च्या भाषेतून बोलणाऱ्या साहेबाला हा संथाळ कधी दिसला तरी असता का? माझे विचार कदाचित एकांगी वाटू शकतात पण मला असे प्रशासक/ अधिकारी अभावानेच दिसतात. Anonymoushttps://www.blogger.com/profile/12987019159120497427noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-17191209183386433172014-03-22T20:30:14.708+05:302014-03-22T20:30:14.708+05:30Best wishes...Best wishes...Anonymoushttps://www.blogger.com/profile/00027161297340169791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-59257850902744670422014-03-11T19:23:46.893+05:302014-03-11T19:23:46.893+05:30Pude Kay zale.............................Pude Kay zale.............................Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-61813802765659513002014-02-03T00:50:43.727+05:302014-02-03T00:50:43.727+05:30मागील संदेशावरून पुढे
...१ ...
६.
>> हे सगळ...मागील संदेशावरून पुढे <br />...१ ...<br />६.<br />>> हे सगळ्या भारतीयांसाठी होते, की मूठभर शोषकांसाठी होते? सगळ्यांसाठी असते तर अठराव्या शतकात युरोपात झाली<br />>> तशी औद्योगिक किंवा तत्सम क्रांती इथे घडायला काय हरकत होती? <br /><br />औद्योगिक क्रांती मूठभर धनिकांसाठी होती. इंग्लंडमध्ये कामगारांना बराच लढा दिल्यावर मगच हक्क मिळाले. युरोपीय प्रबोधनाचं (रेनेसां) म्हणाल तर या चळवळीचे आद्य केंद्र फ्लोरेन्स याची परिस्थिती आज काय आहे? आज ते इटली नावाच्या देशात आहे जो माफियांकारिता कुप्रसिद्ध आहे आणि त्याचा राज्यकर्ता बेर्लुस्कोनी परम भ्रष्टाचारी आहे. आज इटलीत भ्रष्टाचार आहे म्हणून कोणी रेनेसां ला नावे ठेवत नाही. तद्वत भारतीयांनाही नावे ठेवण्यात येऊ नयेत. भारतीय धर्म व क्षात्र नेतृत्वाच्या चुका झाला असतील, पण त्या नेतृत्वपद्धती सरसकट टाकाऊ आहेत असा अर्थ काढणे अमान्य.<br /><br />मकियाव्हेलीचा इटली वेगळा. खरंतर तेव्हा इटली नव्हताच. माझिनी व ग्यारीबाल्डी यांनी इटलीचं एकीकरण केलं. म्हणून त्यावेळचा इटली वेगळा. मुसोलिनी यांचा इटली वेगळा. आणि आजचा बेर्लुस्कोनीचा इटली वेगळा आहे. असा खंडितपणा भारतात आढळून येत नाही. अगदी पांडवकाळापासून आजपर्यंत वैदिक परंपरेची एक सलग संस्कृती नांदत आलेली आहे. हे भारताचं यश नव्हे काय?<br /><br />७.<br />>> क्रांती राहिली दूर, मूठभर इस्लामी तलवारबहाद्दरांपुढे पत्त्यांच्या बंगल्यासारखे भारतीय सामर्थ्याचे मिथ ढासळले.<br /><br />आजिबात नाही. मुस्लिमांसमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखी ढासळली ती उत्तर आफ्रिकेतली राज्ये. भारतीय राज्ये नव्हेत. भारतात इस्लामचा बराच प्रसार सूफीमार्गेही झाला आहे.<br /><br />उलट मी म्हणेन की भारतीयांनी इस्लामी वरचष्मा कधीच मान्य केला नाही. लाहोरहून दिल्लीला यायला मुस्लिमांना २०० वर्षे लागली. त्यादरम्यान इजिप्त ते स्पेन पर्यंत मुलूख इस्लामच्या अधिपत्याखाली आला.<br /><br />८.<br />>> ज्या सामान्य लोकांनी मिळून राष्ट्र बनते त्या जनसाधारणाची शक्ती ओळखणारा, आणि राज्य त्यांचे आहे<br />>> याची जाणीव करून देणारा जाणता राजा अभावानेच जन्मला, हे आपले दुर्दैव. <br /><br />काही अंशी तुमचं बरोबर आहे. अर्थात शिवाजीमहाराज अभावानेच जन्मतात.<br /><br />९.<br />>> पण त्यांनी ज्ञानाची गंगा लोकांच्या दारात नेली तरी लोकांची वैज्ञानिक दृष्टी काही विकसित झाली नाही, का्रण या क्षेत्रातले नेतृत्व मिळाले नाही. <br /><br />असं आपणांस का वाटतं? जाणून घ्यायला आवडेल. मी इंग्लंडमध्ये राहायला असतो. इथली लोकं काही फार महान वैज्ञानिक दृष्टीबिष्टी बाळगून नाहीत.<br /><br />१०.<br />>> आपल्याला केवळ राजकीय पारतंत्र्यच आले नाही, तर सर्व क्षेत्रात आपण जिथे पोचलो होतो तिथेच थांबलो.<br />>> एवढेच नाही, तर आपण ते सर्व विसरूनही गेलो!<br /><br />हे मात्र मान्य आहे. आपण यापूर्वीच मोठा पल्ला गाठणं अपेक्षित होतं. आपली विस्मरणशक्ती फार जोरदार आहे. एव्हढा मोठा दैदिप्यमान शिवाजी राजा होऊन गेला, पण त्यांच्याकडून आपल्या नेतृत्वाने धडा घेतला नाही. तुमचं हे निरीक्षण १००% मान्य.<br /><br />११.<br />>> पण सु्वर्णयुगाची व्याख्या पूर्ण होत नाही. कमीत कमी अजून चार शिवाजी असते तर कदाचित ही व्याख्या पूर्ण झाली असती.<br /><br />भारतीय जनतेत राजकीय औदासिन्य खोलवर दडलंय. ते दूर करून त्यांना सजग बनवले की सुवर्णयुग अवतरेल.<br /><br />असो.<br /><br />बरंच लिहिलं आहे. वाचल्याबद्दल आभार! :-)<br /><br />आपला नम्र,<br />-गामा पैलवान <br />गामा पैलवानhttp://www.example.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-30125654032682853662014-02-03T00:49:49.303+05:302014-02-03T00:49:49.303+05:30सचिन,
लेखमाला वाचली. तुमचं म्हणणं काही पटलं, तर क...सचिन,<br /><br />लेखमाला वाचली. तुमचं म्हणणं काही पटलं, तर काही नाही. माझं मत सांगतो.<br /><br />१.<br />>> गझनवी आणि घुरी याच काळात धाडी मारत होते. आणि या आपल्या रावबाजींना त्यांच्या चाळ्यांमधून फुरसत नव्हती.<br /><br />हे फार सरसकट विधान आहे. एखादं उदाहरण मिळालं तर बरं होईल. तसंही पाहता गझनवी आणि घोरी काय फार उच्चकोटीचे राज्यकर्ते नव्हते. उच्चकोटीचे दरोडेखोर म्हणता येतील फारतर. मोहम्मद गझनवी त्याच्या नातेवाईकाकडून (पुतण्या?) मारला गेला. आपापसांतली वैरांनी त्याचा घास घेतला. सोमनाथचं म्हणाल तर १७ वेळा देऊळ लुटलं गेलं तरी १८ व्या वेळी परत बांधलंच ना? घोरींना ख्वाराझ्मींनी संपवलं. या ख्वाराझ्मींना मंगोल नेता चेंगीझखानाने संपवलं. त्यामानाने भारत आजूनही अस्तित्वात आहे. हेच भारतीयांचं यश नव्हे काय?<br /><br />अर्थात मी इंद्रियगामी राजांचं समर्थन करीत नाहीये.<br /><br />२.<br />>>‘भारतीयांकडे प्रचंड ज्ञान आहे, पण ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे. या लोकांना वाटते त्यांच्याइतके शहाणे<br />>> जगात कोणीच नाही. यांना समुद्र ओलांडून जाणे म्हणजे पाप वाटते.’<br /><br />मान्य.<br /><br />३.<br />>> कुषाणांनंतरच्या काळात, गुप्त काळात ही तांब्याची नाणी खरंच गुप्तच झाली. सोन्याचीच नाणी! अर्थ काय? <br />>> संपत्तीचे केंद्रीकरण. चलनाचा तुटवडा. वस्तुविनिमयाचा अधिक वापर. चलनाची गरज कमी, म्हणजे व्यापार कमी,<br />>> व्यापारावर आधारीत शहरांचे पुन्हा खेड्यांमध्ये रुपांतर. अर्थसत्तेची जागा खेडी ताब्यात ठेवणाऱ्या धर्मसत्तांनी घेतली. <br /><br />माझ्या माहितीप्रमाणे इंग्रज येईस्तोवर भारताचा व्यापार कमी कधीच झाला नव्हता. वास्तुविनिमय (बार्टर) पद्धती असली तरी सुबत्ता असू शकते. त्यामुळे केवळ सोन्याची नाणी मिळणे हे सुबत्ता आटल्याच लक्षण नव्हे.<br /><br />देवळांना जी खेडी आंदण दिलेली असायची त्यांच्या केवळ उत्पन्नावर देवळांचा अधिकार असे. तोही क्षत्रिय राजाकडून मिळालेला असे. माझ्या मते तुम्ही म्हणता तशी खेडी ताब्यात घेणारी धर्मसत्ता नव्हती. तरीही एखादं उदाहरण मिळालं तर बरं होईल. चूकभूल देणेघेणे.<br /><br />४.<br />>> व्यापार नाही, तर केंद्रित झालेल्या संपत्तीचे करायचे काय? बांधा मंदिरे. या मंदिरांनी आणि आलिशान प्रासादांनी लोकांचे काहीही भले केलेले नाही. वाटोळेच केलेले आहे. <br /><br />व्यापार भरपूर होता. त्यातून शोषण होऊ नये म्हणून अतिरिक्त पैसा मंदिरांना अर्पण करण्यात येत असे. अन्यथा असा पैसा इंद्रियभोगांवर खर्च होतो. आज काळा पैसा इतका जमला आहे की तो बीभत्स मार्गाने उधळला जातोय. बारबाला, भागसट्टा (शेअर मार्केट स्पेक्युलेशन), क्रीडा सट्टेबाजी या गोष्टी बंद केल्या तर भारताची गरिबी चुटकीसरशी दूर होईल.<br /><br />मंदिरांचे उद्दिष्ट भक्तांना अध्यात्मिक लाभ करून देण्याचे आहे. त्यामुळे लोकांचे वाटोळे होत नाही. अलिशान प्रासादांचे काम लोकांचे भले करण्याचे नाही. अर्थात शिवाजी महाराजांनी ऐषाराम त्याज्य मानला कारण परिस्थितीच तशी होती. शहाजी महाराजांची राहणी शिवाजी महाराजांपेक्षा अधिक विलासी होती. मात्र त्यांच्यासमोरील अडचणी वेगळ्या होत्या. त्यांच्या शैलीला अनुरूप अशी त्यांची राहणी होती म्हणून त्यांना कोणी विलासांध म्हणत नाही. त्यांच्या बाबतीत विलास कर्तव्याच्या आड आला नाही.<br /><br />५.<br />>> जिथे लोकच लढले नाहीत तिथे गझनवीला आणि घुरीला काय कठीण गेले असेल? <br /><br />माझ्या माहितीप्रमाणे सोमनाथला पहिल्या स्वारीच्या वेळेस ५०,००० साधू लढून धारातीर्थी पडले होते. हे सारे अर्थात नि:शास्त्र होते. क्षत्रियांनी आपली जबाबदारी उचलली नाही म्हणून साधूंना लढ्यात उतरावे लागले. लोक लढले, पण राजसत्ता कमी पडली. अगदी महाराष्ट्रातही शंभूराजांच्या मृत्योत्तर लोकं लढले ते राजाराममहाराज दूर जिंजीस सुखरूप होते या भरवश्यावर.<br /><br />पुढे चालू <br />...२गामा पैलवानhttp://www.example.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-81122410841738557052013-10-31T12:24:10.219+05:302013-10-31T12:24:10.219+05:30sir, pleaz pudhe kay aahe te lavakar liha , becoz ...sir, pleaz pudhe kay aahe te lavakar liha , becoz tumhi suspense story sarakhe lihta . mi tumachya lekhachi khup aaturtene vat pahto, aani pleaz tumi pustak (book) lihach.Yoganshhttps://www.blogger.com/profile/04341297250687260804noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-20025139143686882642013-10-28T22:28:08.912+05:302013-10-28T22:28:08.912+05:30I was waiting to read from long time. When I came ...I was waiting to read from long time. When I came today on your blog, it was a pleasant surprise. I am very excited about what will happen next? <br />I am aware that you are busy with many responsibilities, but I would request you to write the next part immediately! :-) <br /><br />Madhav Kathikarhttps://www.blogger.com/profile/04572061282101595750noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-77539858021457478392013-10-25T22:59:45.241+05:302013-10-25T22:59:45.241+05:30हे क्रमशः आहे का? पहिला भाग कुठंय?हे क्रमशः आहे का? पहिला भाग कुठंय?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-14880319659149711772013-10-04T11:25:17.741+05:302013-10-04T11:25:17.741+05:30best critisize not movie about manya . best critisize not movie about manya . Yoganshhttps://www.blogger.com/profile/04341297250687260804noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-76820790241646653922013-09-16T21:11:55.563+05:302013-09-16T21:11:55.563+05:30sir, prashashanat work karatana kiti challenge asa...sir, prashashanat work karatana kiti challenge asatat kalale ,tumi ha prashnat kititari problem sangun dilet odisha ya statevishyi ,Yoganshhttps://www.blogger.com/profile/04341297250687260804noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-77070589537902702252013-09-16T21:05:40.506+05:302013-09-16T21:05:40.506+05:30sir kharach khupch vastunishth mandani keliy .mala...sir kharach khupch vastunishth mandani keliy .mala upsc exam sathi tumacha blogg , mains exam sathi kamat yeil .tumache likhanatun real prashashan kalate. tumi book liha sir .mi tyachi vat pahin..Yoganshhttps://www.blogger.com/profile/04341297250687260804noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-87490688398572115062013-08-28T11:45:29.318+05:302013-08-28T11:45:29.318+05:30thanx sir. Nakshalvad khup javalun samazala. Plez ...thanx sir. Nakshalvad khup javalun samazala. Plez tumi book liha tumache blog vachato . Te mala vachayala apurna padatat .mi vat pahato keva navin lekh yeil. Sir book nakki liha .tumachyamule mala prashashan kalte. sonunoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-41076148623793580752013-08-06T19:16:35.566+05:302013-08-06T19:16:35.566+05:30tyache dole far sundar ni niragas aahet .. i love ...tyache dole far sundar ni niragas aahet .. i love his eyes <br />n naav tar vicharu naka .. ! mala tar Thorlya Bajiraw Peshvyanchi aathwan zali .. naav khup chan aahe tyachyasarkhech...sunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-21518832600915746032013-08-06T19:10:34.491+05:302013-08-06T19:10:34.491+05:30tyache dole far sundar ni niragas aahet ...i love ...tyache dole far sundar ni niragas aahet ...i love his eyes<br />n naav tar vicharu naka..! mala Thorlya Bajirawanchi aatwan zali . mast naav thewlet... <br />sunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-19194469158043247922013-08-06T18:44:36.710+05:302013-08-06T18:44:36.710+05:30khup chan lihlet bt te lok dewala shivya ka detat ...khup chan lihlet bt te lok dewala shivya ka detat tyabaddl utsukata lagliye ...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-36117789020351538262013-08-01T18:58:39.262+05:302013-08-01T18:58:39.262+05:30tumchya blog pro. var swatahacha jo parichay tumhi...tumchya blog pro. var swatahacha jo parichay tumhi dilay O M G it's AWESOME <br /><br />i actually like it a lot sunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-52713820181085544312013-08-01T18:48:47.308+05:302013-08-01T18:48:47.308+05:30aapan ullekhlelya chitrapatachya sanmanniy DIRECTO...aapan ullekhlelya chitrapatachya sanmanniy DIRECTOR yanchi maffi magun .....<br /><br />sir aatishay bhankas chitrapat pahnyasathi tumhi kamachya vyapatun yevhada vel dilat that's a big award 4 film but tyamule mazyasarkhyana ek abhyaspurn tipan vachawayas milale yatach mi samadhani aahe THNX...<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-3577232121275330912013-08-01T18:11:21.391+05:302013-08-01T18:11:21.391+05:30nice actullynice actullysunita...https://www.blogger.com/profile/14009867034634013418noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-4081072775106412212013-07-06T22:41:36.472+05:302013-07-06T22:41:36.472+05:30Everyone is waiting for next part .....pls complet...Everyone is waiting for next part .....pls complete it.Regards alok moreAnonymousnoreply@blogger.com